कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.
माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ऑन लाईन व्हिडिओ कॉन्फरन्स च्या द्वारे सदर कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव खेमचंद्र रामदास धांडे यांची उपस्थिती होती तर या कार्यक्रमानिमित्ताने विद्यार्थ्यांना स्वदेशी विचार व संकल्पना या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी यावल येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशन चे अध्यक्ष ॲड. देवकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यात सुमारे 400 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना सत्यात उतरवत आज देखील ती तंतोतंत संपूर्ण जगाला प्रेरणा देण्याचे कार्य करत आहे व भविष्यातही राहील स्वदेशी विचार प्रत्यक्षात उतरवल्यास गावखेडी शहर सह भारत महासत्ता होण्यासाठी मोलाची भूमि भूमिका बजावेल शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग यांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून शासन स्तरावर योजना राबवत आहेत त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना उद्योग व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात महामंडळाच्या माध्यमातून निधीची उपलब्धता करून देण्यासाठी शासन जास्तीत जास्त युवा वर्गाने त्यात आपला सहभाग नोंदवून आपले स्वप्न साकारवे यासाठी विद्यार्थ्यांना वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या व आयोजकांनी बोलवल्याबद्दल आभार मानले त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री खेमचंद्र रामदास धांडे यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत जास्तीत जास्त संख्येने आपण स्वतः उद्योग व्यवसायात कसा सुरू करून त्यात आपण आपला समाज गाव कसे पुढे नेऊ शकतो या संदर्भात मार्गदर्शन केले औद्योगिक संस्थेचे प्राचार्य तुषार धांडे सर यांनी सर यांनी विद्यार्थ्यांना शासनाच्या पंचसुत्री कार्यक्रमाची माहिती दिली. सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर प्रोजेक्ट तयार केले होते त्यात सौर ऊर्जेपासून विजेची निर्मिती सेन्सर वरील एक्वा शेतात वीज निर्मितीसाठी आटोपंप जेसीपी लाइटिंग कंट्रोलर यासारखे विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी स्वतः प्रोजेक्ट बनवत प्रात्यक्षिक सादर केली या प्रात्यक्षिकातून प्रथम – अमन तडवी द्वितीय – मयूर बारी, सूरज जयकर व तृतीय – गणेश नेमाड़े, भूषण कोळी क्रमांकाची पारितोषिक कार्यक्रमाचे अध्यक्ष खेमचंद्र धांडे व प्रमुख मार्गदर्शन म्हणून लाभलेले ॲड. देवकांत पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना देण्यात आले या कार्यक्रमास औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सर्व विद्यार्थी सर्व शिक्षक इतरवर सर्व स्टाफ त्यात योगेश भगवान धांडे सर, योगेश ठाकूर धांडे , हिमश्री बऱ्हाटे,
कार्यक्रमाचे उद्घाटन

प्रमुख अतिथी संस्थेचे - सचिव खेमचंद्र रामदास धांडे

प्रमुख वक्ता शिव छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशन चे अध्यक्ष ॲड. देवकांत पाटील

सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर प्रोजेक्ट तयार केले होते त्यात सौर ऊर्जेपासून विजेची निर्मिती सेन्सर वरील एक्वा शेतात वीज निर्मितीसाठी आटोपंप जेसीपी लाइटिंग कंट्रोलर यासारखे विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी स्वतः प्रोजेक्ट बनवत प्रात्यक्षिक सादर केली
प्रथम पारितोषिक

द्वितीय पारितोषिक

तृतीय पारितोषिक
